शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२

राष्ट्रीय महिला दिन


 ■राष्ट्रीय महिला दिन विशेष लेख■

★भारताच्या इतिहासातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कवयित्री आणि गानकोकिळा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस 13 फेब्रुवारी हा दिवस दर वर्षी राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो

★देशातील महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कवयित्री आणि गानकोकिळा सरोजिनी नायडू यांचा म्हणजे 13 फेब्रुवारी हा  जन्मदिवस राष्ट्रीय महिला दिवस संपूर्ण भारतात साजरा करतात 

★भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सरोजिनी नायडू यांचे विशेष योगदान आहे.

व्यक्ती विशेष

◆ सरोजिनी नायडू ◆

★जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी बंगाली कुटुंबात हैदराबाद येथे झाला. 

★ त्यांनी चेन्नई, लंडन आणि केंब्रिज येथे शिक्षण घेतले. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. त्याचबरोबर महिलांच्या हक्कासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. 

★ भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. 

उत्तर प्रदेश या राज्याचे राज्यपाल पद त्यांनी इ.स १९४७ ते  इ.स १९४९ या काळात भूषविलेले आहे.

★ सरोजिनी नायडू यांनी साहित्य क्षेत्रात देखील योगदान दिले आहे.

अधिक माहिती साठी जॉईन करा आपले टेलिग्राम चँनल👇👇👇

T.me/TOPPER9 चालू घडामोडी

👨🏻‍💻माहिती संकलन :- Amar chavan

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

जागतिक कडधान्य दिवस

 ★ जागतिक कडधान्य दिन  हा 10 फेब्रुवारी रोजी  दरवर्षी साजरा केला जातो. 10 फेब्रुवारी 2022 रोजी सहव्यांदा साजरा केला जाणार आहे. 

 ★वर्षाची थीम (World Pulses Day Theme) ★

◆ वर्ष 2022 साठी 'आंतरराष्ट्रीय कडधान्य दिन' ची थीम निश्चित करण्यात आली आहे - 'शाश्वत कृषी अन्न प्रणाली साध्य करण्यासाठी तरुणांना सक्षम करण्यासाठी कडधान्यं' (Pulses to empower youth in achieving sustainable agrifood systems). या दिवशी आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम आणि परिसंवाद या विषयावर भर दिला जाणार आहे.

◆ 10 फेब्रुवारी हा दिवस जागतिक आरोग्यासाठी डाळींच्या शक्तीबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो.

◆ 2016 हे वर्ष आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. यानंतर संयुक्त राष्ट्र महासभेने 10 फेब्रुवारी हा जागतिक कडधान्य दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर केला. तेव्हापासून 10 फेब्रुवारी हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय कडधान्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. डाळींना शेंगा असेही म्हणतात.

◆ यामुळे 2050 पर्यंत जगभरातील डाळी उत्पादनाचा दर पुन्हा दुप्पट होईल.

👨🏼‍💻माहिती संकलन :- Amar chavan 

टेलिग्राम चँनल जॉईन करा ...👇👇👇

@TOPPER9 चालू घडामोडी