उत्तर - संयुक्त वाक्य
2]'मी' देशाची पंतप्रधान झाले तर !' या वाक्याचा प्रकार ओळखा.
उत्तर - उद्गारार्थी
3] लता मंगेशकरांची जुनी गाणी मंत्रमुग्ध करतात - या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा.
उत्तर - मनावर जादू होणे
4] वाक्याच्या क्रियापदाच्या रुपावरुन खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार होत नाही ?
उत्तर - संयुक्तार्थी
5] नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहतो ? या वाक्याचा प्रकार ओळखा.
उत्तर - मिश्र
6] काय ही गर्दी ! विधानार्थी वाक्य करा.
उत्तर - गर्दी खूप आहे.
7] खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
वाक्य - 'देवा, सर्वांना सुखी ठेव'
उत्तर - आज्ञार्थ
8] ज्या क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो तर अशा क्रियापदाला कोणते क्रियापद म्हणतात ?
उत्तर - स्वार्थ
9] 'ऊ-आख्यात' वरून क्रियापदाचा कोणता अर्थ ओळखतात ?
उत्तर - आज्ञार्थ
10] ..................ही मांसाहारी वनस्पती आहे.
उत्तर - घटपर्णी
11] मधमाश्यांच्या वसाहतीत................. मधमाशी सर्वात मोठी असते.
उत्तर - राणी
12] गुणसूत्रे ही DNA आणि ................यांनी बनलेली असतात.
उत्तर - प्रथिने
13] स्त्रियांमध्ये ................. तर पुरुषांमध्ये .... असते.
उत्तर - डिंवग्रंथी , वर्षण
14] आपल्याला माहिती असलेल्या पेशींमध्ये .............. अंडे ही सर्वात मोठी पेशी आहे.
उत्तर - शहामृगाचे
15] ...............स्नायू गोलाकार व गुळगुळीत असतात,
उत्तर - अनैच्छिक
16] शरीरातील हाडे.................... एकमेकांना जोडलेली असतात.
उत्तर - अस्थिबंधनाने
17] .................... या जनकपेशींच्या हुबेहूब प्रतिकृती असतात.
उत्तर - कन्यापेशी
18] माणसाच्या पेशींमध्ये............... गुणसूत्रे असतात.
उत्तर - 46
19] लहान आतड्याची लांबी ............. मीटर असते.
उत्तर - सहा
20] 'दीनबंधु' हे साप्ताहिक कोणी सुरू केले?
उत्तर - कृष्णराव भालेकर
21] खालील पैकी कोणता ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला नाही ?
उत्तर - शिवभारत
22] महाराष्ट्रात दलित पँथर ची स्थापना किती साली झाली
उत्तर - मे १९७२
23]हैद्राबाद संस्थानातील रझाकार संघटनेचा प्रमुख कोण होता?
उत्तर - कासीम रझवी
24]खालील पैकी कोणता समाज सुधारक अल्पजीवी ठरला ?
उत्तर - विष्णुबुवा ब्रह्मचारी
25]भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला ?
उत्तर - वि रा शिंदे
26] अहमदनगरची स्थपणा अहमद निझामशहा याने मध्ये केली
उत्तर - 1490
27]स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय ?
उत्तर - व्यंकटेश भगवानराव खेडगीकर
28] श्री गुरु गोविंदसिंघजी यांचा जन्म कोठे झाला ?
उत्तर - पाटणा
29] दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राजाने आक्रमण केले??
उत्तर - अलाउद्दीन खिलजी
30]रेशीम उत्पादनात भारतात _राज्य अग्रेसर आहे .
उत्तर - बिहार
31] अंबाबरवा अभयारण्य समुद्रसपाटीपासून _फुट उंचीवर आहे?
उत्तर - 2300
32]गेंडा या प्राण्यासाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान काझीरंगा राज्यात आहे ?
उत्तर - आसाम
33]गडचिरोली जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ?
उत्तर - 12
34]लाख शेती सुरु करण्यासाठी कोणती झाडे उपयुक्त आहेत?
उत्तर -१ व २
35]मोडकसागर हे धरण कोणत्या जिल्यात आहे ?
उत्तर - ठाणे
36]महाराष्ट्रात______ नदी ला सर्वात जास्त उपखोरी आहेत
उत्तर - गोदावरी
37] नागझिरा वन्य जीव अभयारण्य कोठे आहे ?
उत्तर - भंडारा
38]जगाच्या एकूण भूभागापैकी_____% क्षेत्र भारताने व्यापले आहे ?
उत्तर - 2 .4
39]भारतात सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य कोणते ?
उत्तर - महाराष्ट्र
40] महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली??
उत्तर :- १ मे १९६२
MHaDev. Shivaji. Fapal
उत्तर द्याहटवा