सोमवार, १९ एप्रिल, २०२१

पोलीस भरती 2021-22 सराव प्रश्नसंच

1]वाक्यप्रकार ओळखा. - सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही . 
उत्तर - संयुक्त वाक्य

2]'मी' देशाची पंतप्रधान झाले तर !' या वाक्याचा प्रकार ओळखा.
 उत्तर - उद्गारार्थी 

3] लता मंगेशकरांची जुनी गाणी मंत्रमुग्ध करतात - या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा.
 उत्तर - मनावर जादू होणे 

4] वाक्याच्या क्रियापदाच्या रुपावरुन खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार होत नाही ?
 उत्तर - संयुक्तार्थी 

5] नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहतो ? या वाक्याचा प्रकार ओळखा. 
उत्तर - मिश्र 

6] काय ही गर्दी ! विधानार्थी वाक्य करा. 
उत्तर - गर्दी खूप आहे. 

7] खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. वाक्य - 'देवा, सर्वांना सुखी ठेव' 
उत्तर - आज्ञार्थ 

 8] ज्या क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो तर अशा क्रियापदाला कोणते क्रियापद म्हणतात ? 
उत्तर - स्वार्थ  

9] 'ऊ-आख्यात' वरून क्रियापदाचा कोणता अर्थ ओळखतात ? उत्तर - आज्ञार्थ 

 10] ..................ही मांसाहारी वनस्पती आहे. 
उत्तर - घटपर्णी  

11] मधमाश्यांच्या वसाहतीत................. मधमाशी सर्वात मोठी असते. 
उत्तर - राणी

 12] गुणसूत्रे ही DNA आणि ................यांनी बनलेली असतात.
 उत्तर - प्रथिने 

 13] स्त्रियांमध्ये ................. तर पुरुषांमध्ये .... असते. 
उत्तर - डिंवग्रंथी , वर्षण 

 14] आपल्याला माहिती असलेल्या पेशींमध्ये .............. अंडे ही सर्वात मोठी पेशी आहे.
 उत्तर - शहामृगाचे 

 15] ...............स्नायू गोलाकार व गुळगुळीत असतात, 
उत्तर - अनैच्छिक 

 16] शरीरातील हाडे.................... एकमेकांना जोडलेली असतात.
 उत्तर - अस्थिबंधनाने

 17] .................... या जनकपेशींच्या हुबेहूब प्रतिकृती असतात. 
उत्तर - कन्यापेशी

 18] माणसाच्या पेशींमध्ये............... गुणसूत्रे असतात. 
उत्तर - 46 

 19] लहान आतड्याची लांबी ............. मीटर असते. 
उत्तर - सहा 

 20] 'दीनबंधु' हे साप्ताहिक कोणी सुरू केले? 
उत्तर - कृष्णराव भालेकर

 21] खालील पैकी कोणता ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला नाही ?
 उत्तर - शिवभारत 

 22] महाराष्ट्रात दलित पँथर ची स्थापना किती साली झाली उत्तर - मे १९७२

 23]हैद्राबाद संस्थानातील रझाकार संघटनेचा प्रमुख कोण होता?
 उत्तर - कासीम रझवी 

 24]खालील पैकी कोणता समाज सुधारक अल्पजीवी ठरला ? उत्तर - विष्णुबुवा ब्रह्मचारी

 25]भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला ? 
उत्तर - वि रा शिंदे 

 26] अहमदनगरची स्थपणा अहमद निझामशहा याने मध्ये केली 
उत्तर - 1490 

 27]स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय ? 
उत्तर - व्यंकटेश भगवानराव खेडगीकर 

 28] श्री गुरु गोविंदसिंघजी यांचा जन्म कोठे झाला ? 
उत्तर - पाटणा 

 29] दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राजाने आक्रमण केले??
उत्तर - अलाउद्दीन खिलजी

 30]रेशीम उत्पादनात भारतात _राज्य अग्रेसर आहे .

 उत्तर - बिहार 

 31] अंबाबरवा अभयारण्य समुद्रसपाटीपासून _फुट उंचीवर आहे?
 उत्तर - 2300

 32]गेंडा या प्राण्यासाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान काझीरंगा राज्यात आहे ?
उत्तर - आसाम

 33]गडचिरोली जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ? 
उत्तर - 12 

 34]लाख शेती सुरु करण्यासाठी कोणती झाडे उपयुक्त आहेत?
 उत्तर -१ व २

 35]मोडकसागर हे धरण कोणत्या जिल्यात आहे ?
 उत्तर - ठाणे 

 36]महाराष्ट्रात______ नदी ला सर्वात जास्त उपखोरी आहेत उत्तर - गोदावरी 

 37] नागझिरा वन्य जीव अभयारण्य कोठे आहे ?
 उत्तर - भंडारा 

 38]जगाच्या एकूण भूभागापैकी_____% क्षेत्र भारताने व्यापले आहे ?
उत्तर - 2 .4

 39]भारतात सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य कोणते ? उत्तर - महाराष्ट्र

 40] महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली??
 उत्तर :- १ मे १९६२

1 टिप्पणी: