📌STI Pre Exam Question Set 10
📝 संकलन :- Amar chavan
1. भारतात अनुसूचित जमतीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य म्हणजे?
गुजरात
तामिळनाडू
मिझोरम
ओरिसा
उत्तर : मिझोरम
2. भारताला एकूण —– किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे.
6555
8517
7517
6000
उत्तर : 7517
3. खालीलपैकी कोणते बंदर लोह-खनिज निर्याताभिमुख आहे?
चेन्नई
कोलकाता
नवीन मंगलोर
कांडला
उत्तर : नवीन मंगलोर
4. चहाची लागवड —— या राज्यात सर्वात प्रथम झाली.
कर्नाटक
केरळ
आसाम
तामिळनाडू
उत्तर : आसाम
5. भिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती ही —– पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.
पहिल्या
दुसर्या
तिसर्या
चौथ्या
उत्तर : दुसर्या
6. दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा —– क्रमांक आहे.
प्रथम
व्दितीय
तृतीय
चतुर्थ
उत्तर : चतुर्थ
7. मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर —– हे आहे.
कांडला
मार्मागोवा
हल्दिया
न्हावा-शेवा
उत्तर : न्हावा-शेवा
8. मुंबई-पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक —— आहे.
सोळा
सतरा
अठरा
वीस
उत्तर : सतरा
9. —– हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे.
दिल्ली ते आग्रा
मुंबई ते ठाणे
हावडा ते खडकपूर
चेन्नई ते रेनीगुंठा
उत्तर : मुंबई ते ठाणे
10. पश्चिम महाराष्ट्रातील —– जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.
नाशिक
पुणे
कोल्हापूर
सोलापूर
उत्तर : कोल्हापूर
11. महाराष्ट्रातील नागपूर जवळील पंचतारांकित औध्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे?
निवळी
इंदापूर
बुटीबोरी
वाळूंज
उत्तर : बुटीबोरी
12. महाराष्ट्रातील —– हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे.
नागपूर-चंद्रपूर
रायगड-रत्नागिरी
मुंबई-पुणे
नाशिक-जळगाव
उत्तर : नागपूर-चंद्रपूर
13. महाराष्ट्रातील जिल्हयांची संख्या —– आहे.
35
37
31
28
उत्तर : 35
14. महाराष्ट्रातील —— या जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात.
नागपूर व गोंदिया
सातारा व सांगली
धुले व जळगाव
यवतमाळ व परभणी
उत्तर : नागपूर व गोंदिया
15. हापूस आंब्याची झाडे —– जिल्ह्यात आढळतात.
सिंधुदुर्ग
रत्नागिरी
रायगड
वरील सर्व जिल्ह्यात
उत्तर : वरील सर्व जिल्ह्यात
16. दुसर्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दीष्ट काय होते?
धरण बांधणे
निर्यातील वाढ करणे
शेतीचा विकास करणे
औध्योगिककरण
उत्तर : औध्योगिककरण
17. पाचव्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी —— या काळात झाली.
1969-74
1974-79
1980-85
1985-90
उत्तर : 1974-79
18. भारताच्या आर्थिक विकासासाठी योजना आयोगाची स्थापना —— मध्ये करण्यात आली.
1948
1950
1951
1952
उत्तर : 1950
19. दामोदर खोरे योजना ही —— पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.
पहिल्या
दुसर्या
तिसर्या
पाचव्या
उत्तर : पहिल्या
20. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे?
मुख्यमंत्री
राज्यपाल
स्पीकर
उपमुख्यमंत्री
उत्तर : स्पीकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा