गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२०

वाचता वाचता

 📌STI Pre Exam Question Set 10 


📝 संकलन :- Amar chavan

 

1. भारतात अनुसूचित जमतीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य म्हणजे?


 गुजरात

 तामिळनाडू

 मिझोरम

 ओरिसा

उत्तर : मिझोरम


2. भारताला एकूण —– किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे.


 6555

 8517

 7517

 6000

उत्तर : 7517


3. खालीलपैकी कोणते बंदर लोह-खनिज निर्याताभिमुख आहे?


 चेन्नई

 कोलकाता

 नवीन मंगलोर

 कांडला

उत्तर : नवीन मंगलोर


4. चहाची लागवड —— या राज्यात सर्वात प्रथम झाली.


 कर्नाटक

 केरळ

 आसाम

 तामिळनाडू

उत्तर : आसाम


5. भिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती ही —– पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.


 पहिल्या

 दुसर्‍या

 तिसर्‍या

 चौथ्या

उत्तर : दुसर्‍या


6. दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा —– क्रमांक आहे.


 प्रथम

 व्दितीय

 तृतीय

 चतुर्थ

उत्तर : चतुर्थ


7. मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर —– हे आहे.


 कांडला

 मार्मागोवा

 हल्दिया

 न्हावा-शेवा

उत्तर : न्हावा-शेवा


8. मुंबई-पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक —— आहे.


 सोळा

 सतरा

 अठरा

 वीस

उत्तर : सतरा


9. —– हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे.


 दिल्ली ते आग्रा

 मुंबई ते ठाणे

 हावडा ते खडकपूर

 चेन्नई ते रेनीगुंठा

उत्तर : मुंबई ते ठाणे


10. पश्चिम महाराष्ट्रातील —– जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.


 नाशिक

 पुणे

 कोल्हापूर

 सोलापूर

उत्तर : कोल्हापूर


11. महाराष्ट्रातील नागपूर जवळील पंचतारांकित औध्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे?


 निवळी

 इंदापूर

 बुटीबोरी

 वाळूंज

उत्तर : बुटीबोरी


12. महाराष्ट्रातील —– हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे.


 नागपूर-चंद्रपूर

 रायगड-रत्नागिरी

 मुंबई-पुणे

 नाशिक-जळगाव

उत्तर : नागपूर-चंद्रपूर


13. महाराष्ट्रातील जिल्हयांची संख्या —– आहे.


 35

 37

 31

 28

उत्तर : 35


14. महाराष्ट्रातील —— या जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात.


 नागपूर व गोंदिया

 सातारा व सांगली

 धुले व जळगाव

 यवतमाळ व परभणी

उत्तर : नागपूर व गोंदिया


15. हापूस आंब्याची झाडे —– जिल्ह्यात आढळतात.


 सिंधुदुर्ग

 रत्नागिरी

 रायगड

 वरील सर्व जिल्ह्यात

उत्तर : वरील सर्व जिल्ह्यात


16. दुसर्‍या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दीष्ट काय होते?


 धरण बांधणे

 निर्यातील वाढ करणे

 शेतीचा विकास करणे

 औध्योगिककरण

उत्तर : औध्योगिककरण


17. पाचव्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी —— या काळात झाली.


 1969-74

 1974-79

 1980-85

 1985-90

उत्तर : 1974-79


18. भारताच्या आर्थिक विकासासाठी योजना आयोगाची स्थापना —— मध्ये करण्यात आली.


 1948

 1950

 1951

 1952

उत्तर : 1950


19. दामोदर खोरे योजना ही —— पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.


 पहिल्या

 दुसर्‍या

 तिसर्‍या

 पाचव्या

उत्तर : पहिल्या


20. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे?


 मुख्यमंत्री

 राज्यपाल

 स्पीकर

 उपमुख्यमंत्री

 उत्तर : स्पीकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा